वामपंथी विचार मानणारे बुद्धिजीवी आणि पत्रकारांचे वैशिष्ट्य असते की ते सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. आधीपासून निश्चित विषयसूचीच्या (अजेंडा) परिघात राहून, ते असत्याला सत्य म्हणून प्रचारित करणे किंवा काही प्रश्न उपस्थित करून भ्रम उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत राहतात. तो...
Monthly Archive:: August 2020
हे केवळ मंदिर नाही…

अयोध्येतील रामजन्मभूमीवर कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धा व आकांक्षेचे प्रतीक असलेल्या श्रीराममंदिराच्या निर्माणाचा शुभारंभ 5 ऑगस्ट 2020 रोजी होत आहे. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात हे पर्व सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. 1951 मध्ये सौराष्ट्रच्या (गुजरात) वेरावलमध्ये सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा स्वतंत्र भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाली...