वंदनीय मावशी केळकर वं. मावशी तथा लक्ष्मीबाई केळकर. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका. डोळ्यांसमोर प्रसन्न आणि लोभस व्यक्तिमत्त्व उभं राहतं. अंतःकरणातून सात्त्विक भाव दर्शविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वं. मावशी! रामायण प्रवचनांच्या माध्यमातून तरुण पिढीला संस्कारित करण्याचे घेतलेले व्रत आजन्म- शेवटपर्यंत-...
*वंदनीय मावशी केळकर- माधुरी साकुळकर
*वंदनीय मावशी केळकर जयंती * राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका, आद्य संचालिका, देशभर समितीचे जाळे उभारणाऱ्या ,देशभर प्रवास करणाऱ्या ,हिंदू स्त्रीला संघटित करून तिला राष्ट्रकार्यार्थ प्रेरित करणाऱ्या, सेविकांच्या पोषाखा पासून तर विचारसरणी पर्यंत तसेच वर्तनाबद्दल खोलवर विचार करणाऱ्या आपल्या सर्वांच्या...
shahu maharaj -s atre
छत्रपती शाहू महाराज : द्रष्टा राजयोगी जयंती – २६ जून स्वातंत्र्यपूर्व काळातील दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत या देशात समाज प्रबोधन व समाज परिवर्तन यांची एक समृद्ध परंपरा निर्माण झालेली दिसते. राजा राममोहन रॉय यांच्यापासून सुरु झालेली ही परंपरा डॉ....
apatkal – tathya
आपातकाल (25 जून, 1975 – 21 मार्च, 1977) आपातकाल के कुछ तथ्य – कांग्रेस ने 20 जून, 1975 के दिन एक विशाल रैली का आयोजन किया तथा इस रैली में देवकांत बरुआ ने कहा था, “इंदिरा तेरी सुबह...
anibani andhakkar parv-s pathak
आणिबाणीचे अंधःकार पर्व Thanks, No Bullets’ हे शीर्षक होते आणिबाणी काळातील इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे एका कॉग्रेसी नेत्याचा भाषणाचे वृत्त देताना त्यात रशियाचा उल्लेख होता (हा रशिया आजचा नाही तर 1975 सालचा होता) रशियातील एका नेत्याला विचारले होते...
पुस्तक परिचय भारतातील गृहयुद्धाची नांदी- ले.तुषार दामगुडे
पुस्तक परिचय — भारतातील गृहयुद्धाची नांदी-ले.तुषार दामगुडे सामान्य माणसाच्या समजुतीत नक्षलवाद हा गडचिरोली,सिरोंचा,बस्तर,आंध्र प्रदेशातील दुर्गम भाग आदि क्षेत्रात मर्यादित आहे.परंतु आज त्यांचे समर्थक देशाच्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, हे वास्तव आहे. भारत हा एक विशाल देश आहे.इथे राज्य...
पुस्तक परिचय – भारतातील गृहयुद्धाची नांदी
पुस्तक परिचय – भारतातील गृहयुद्धाची नांदी-ले.तुषार दामगुडे सामान्य माणसाच्या समजुतीत नक्षलवाद हा गडचिरोली,सिरोंचा,बस्तर,आंध्र प्रदेशातील दुर्गम भाग आदि क्षेत्रात मर्यादित आहे.परंतु आज त्यांचे समर्थक देशाच्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, हे वास्तव आहे. भारत हा एक विशाल देश आहे.इथे राज्य...
shamaprasad mukharji-s jambhorkar
पं.श्यामाप्रसाद मुखर्जी-आधुनिक दधिची* गेल्या वर्षी दि.५ ऑगस्ट २०१९ ला...
bhartiya comunist- j kulkarni
सध्या चीनशी आपला सीमेवरून वाद चालला आहे. तसा तो नेहमीच चालू असतो म्हणा. पण या वादात जेव्हा आपले सैनिक मृ्त्युमुखी पडतात तेव्हा त्याला वेगळे स्वरूप प्राप्त होते आणि ते साहजिकच आहे. १९६२ साली असेच झाले होते आणि त्या...
chincha kangava -s vaishampayan
काल लडाखमधील गालवान भागात भारत आणि चिनी सैनिकांत चकमक झाली त्यात आपले २० जवान हुतात्मा झाल्याची अधिकृत बातमी आहे. चीनने अजून कुठलाही अधिकृत आकडा जाहीर केला नाहीये. ANI च्या बातमीनुसार त्यांची संख्या ४३ आहे. मी यातला तज्ञ...