जिस समय स्वर्गीय दत्तोपंत ठेंगड़ी जी ने भारतीय मजदूर संघ की स्थापना की वह साम्यवाद के वैश्विक आकर्षण, वर्चस्व और बोलबाले का समय था. उस परिस्थिति में राष्ट्रीय विचार से प्रेरित शुद्ध भारतीय विचार पर आधारित एक मजदूर आंदोलन...
Tribute to Dattopant Thengadi Ji – A stalwart thinker, organizer and visionary

The time when the late Dattopant Thengadi Ji set the foundation stone of Bharatiya Mazdoor Sangh, communism was at its pinnacle across the world. Starting a grassroots national labour movement rooted in the pure Bharatiya Darshan and building it...
व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय
आज ११ सप्टेंबर शिकागो येथील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा स्मृतीदिन! शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी परमपवित्र भारतभूमीचे प्रतिनिधित्व केले. संपूर्ण भारतवर्षातील सनातन हिंदू वैदिक धर्माचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होतांना स्वामीजींच्या मनातील धर्माबद्दलची संकल्पना अत्यंत स्पष्ट होती व म्हणूनच...
उद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा

महाराष्ट्रात पंचवीस वर्षे शिवसेना-भाजपा युती होती. आज ती नाही. ती नसल्याचे दुःख शिवसेनेतील नेत्यांपेक्षा भाजपातील काही नेत्यांना होत असते. शिवसेनेचे नेते तुम्हाला काही किंमत द्यायला तयार नाहीत, तरीही आमची दारे शिवसेनेसाठी उघडी आहेत, अशी विधाने अधूनमधून केली जातात. भाजपाविषयी...
मिठाची बाहुली आणि वामपंथी
वामपंथी विचार मानणारे बुद्धिजीवी आणि पत्रकारांचे वैशिष्ट्य असते की ते सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. आधीपासून निश्चित विषयसूचीच्या (अजेंडा) परिघात राहून, ते असत्याला सत्य म्हणून प्रचारित करणे किंवा काही प्रश्न उपस्थित करून भ्रम उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत राहतात. तो...
हे केवळ मंदिर नाही…

अयोध्येतील रामजन्मभूमीवर कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धा व आकांक्षेचे प्रतीक असलेल्या श्रीराममंदिराच्या निर्माणाचा शुभारंभ 5 ऑगस्ट 2020 रोजी होत आहे. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात हे पर्व सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. 1951 मध्ये सौराष्ट्रच्या (गुजरात) वेरावलमध्ये सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा स्वतंत्र भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाली...
भारताला ‘आपले’, तर जगाला नवे वाटणारे परिवर्तन
जग आणि खुद्द भारतदेखील एका नव्या भारताचा अनुभव घेत आहे. कारण, भारताच्या परराष्ट्र, संरक्षण तसेच आर्थिक धोरणात एक मूलभूत परिवर्तन झाले आहे. परराष्ट्र आणि संरक्षणविषयक धोरणांमध्ये आलेल्या परिवर्तनामुळे भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि मनोबल वाढले आहे. जगात भारताचा धाक चांगलाच...
जागृत होत आहे तो जुना भारतच आहे!
कोरोना महामारीशी भारताचा लढा सुरू असतानाच, चीनने लडाखमध्ये अतिक्रमण केले आणि गलवान खोर्यात झालेल्या संघर्षात सीमेचे रक्षण करताना 20 भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली. या क्षतीची मीडियात खूप चर्चा होत आहे आणि सोबत हेही सांगितले जात आहे की, 1962...
जागतिक लोकसंख्या दिन-अशोक घाडगे
११ जुलै: – जागतिक लोकसंख्या दिन जागतिक लोकसंख्या दिन हा दरवर्षी ११ जुलै रोजी वाढत्या लोकसंख्येविषयी जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.सातत्याने वाढणारी लोकसंख्या व त्या पासून उद्भवणाऱ्या समस्या या विषयी जागृती निर्माण करणे हा या...
वाढता,वाढता वाढे , जनसंख्या – विनय वरणगांवकर
वाढता,वाढता वाढे 11 जुलै हा दिवस दरवर्षी विश्व लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स ने 1989 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. 1987 च्या सुमारास जागतिक लोकसंख्या 5 अब्जाहून अधिक झाली...